- Advertisement -spot_img

CATEGORY

Entertainment

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं आहे. आज १२ डिसेंबर सकाळी साडे सहाच्या सुमारास लातूर येथील त्यांच्या देवघर या निवासस्थानी वयाच्या...

आयुष्यमान भारत आणि म. ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेखाली उपचार आता कॅशलेस होणार

राज्यातील आरोग्यसेवा अधिक सर्वसमावेशक आणि सुलभकरण्याच्या हिंशेने सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आयुष्मान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना एकत्रित करून नागरिकांना अधिक...

पेढे-परशुराम जमीनप्रश्नाला पुन्हा जोर, जमीनमालक प्रतीक्षेत

पेढे आणि परशुराम या दोन्ही गावांतील शेकडो कुटुंबांच्या जमिनींच्या हक्कांचा प्रश्न विधानभवनात पुन्हा एकदा तीव्रतेने घुमला. आमदार शेखर निकम यांनी हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधत...

स्वाभिमानाने जगणारा कोकणातला शेतकरी आज चिंतेत’, वलसाड हापूसवरून भास्कर जाधव आक्रमक

वलसाड येथील आंब्याला वलसाड हापूस असं जीआय मानांकन मिळावं, यासाठी गुजरातने प्रयत्न सुरू केल्याने कोकणातील हापूस आंबा बागायतदारांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान, शिवसेना...

चिपळूणच्या बसस्थानकाच्या आराखड्यात मोठा बदल निधीअभावी स्लॅब रद्द

कोकणातील मध्यवर्ती ठिकाणी व चोवीस तास सेवा देणाऱ्या चिपळूण बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे काम निधीअभावी रखडले आहे. त्यातच आता या इमारतीच्या मूळ आराखड्यात बदल करत...

वाशिष्ठीच्या पात्रात फ्लेमिंगो, सीगलचा विहार…

चिपळूणच्या वाशिष्ठी खाडीत मोठ्या संख्येने स्थलांतरित फ्लेमिंगोचे आगमन झाले आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी निरीक्षकांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी वाशिष्ठीच्या...

रत्नागिरीमध्ये पोलिस अधिकाऱ्याने वाचवला तरुणाचा जीव

शहराला जोडणाऱ्या भाट्ये पुलावर दोन दिवासांपूर्वी रात्री एक थरारक घटना घडली. प्रेमात फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून एका ३० वर्षीय तरुणाने पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा...

उड्डाणपुलांची कामे संथगतीने, सहा महिन्यांची मुदत

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दिली; मात्र संगमेश्वर, चिपळूण, पाली येथील...

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अज्ञात वाहनाची धडक बसून सांबराचा मृत्यू

रत्नागिरी नागपूर महामार्गावरील करंजरी येथे अज्ञात वाहनाची धडक बसून सांबराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच वनविभगाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले...

कोकण रेल्वेवर विशेष सेवा, मुंबई-गोवा किती ट्रेन वाढतील?

पावसाळी वेळापत्रकाची सांगता झाल्यानंतर कोकण रेल्वेवर नियमित वेळापत्रक सुरू झाले आहेत. यामुळे ट्रेन सेवा आणि वेग या दोन्हीमध्ये वाढ झाली आहे. हिवाळी आणि नाताळ...

Latest news

- Advertisement -spot_img