- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

रत्नागिरी: राजीवडा खाडीत मच्छीमारी नौका गाळात अडकली; १४३ कोटी मंजूर असूनही काम रखडले!

रत्नागिरी: रत्नागिरी शहराजवळील राजीवडा खाडीत सध्या गाळाचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे इथल्या स्थानिक मच्छीमारांना समुद्रात ये-जा करताना दररोज आपला जीव मुठीत घ्यावा लागतोय....

आंबा घाटात गॅस टँकर उलटून भीषण अपघात; चालक जागीच ठार, ५ तास वाहतूक ठप्प!

आंबा (कोल्हापूर/रत्नागिरी): रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या आणि वळणावळणाच्या आंबा घाटात मंगळवारी मध्यरात्री एक अंगावर काटा आणणारा भीषण अपघात घडला. शासकीय विश्रामगृहाजवळ १८ टन गॅस...

रत्नागिरी एसटीकडून धार्मिक आणि पर्यटन पॅकेज सुरू; तिकीट दरात मोठी सवलत

रत्नागिरी: उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की प्रत्येकालाच वेध लागतात ते कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचे! कुटुंबासोबत देवदर्शन करायचे असो किंवा थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाचा आनंद...

कोकणातील शांत समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी शहरात एका थरारक आणि मन सुन्न करणाऱ्या गुन्हेगारी घटनेने खळबळ उडवून दिली आहे. रत्नागिरी शहरानजीक असलेल्या कुवारबाव येथील साईनगर...

मुंबई-गोवा महामार्गावर इंधन टँकरचा अपघात, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी (ता. 21) सायंकाळी एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. कोलेटी गावाजवळ इंधन वाहतूक करणाऱ्या एका टँकरचा अपघात झाला असून, हा...

हापूस’वर लहरी वातावरणाचा परिणाम…

आधी थंडीचा लांबलेला पाऊस भग लहरीपणा आणि आता पुनर्मोहोराचा तडाखा ! अशा तिहेरी संकटात आंबा बागायतदार अडकला आहे. थंडीच्या लहरीपणामुळे झाडांना पुन्हा मोहोर येत...

‘निवेंडी, धामणसे एमआयडीसी’साठी अधिसूचना जारी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी शासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी आणि धामणसे या दोन गावांमधील जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी...

लालपरी’च्या सुरक्षेसाठी डिजिटल कवच,प्रवाशांना मिळणार संरक्षण

राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या 'लालपरी'च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने (एसटी)...

रत्नागिरी विमानतळ लवकरच खुले होणार उदय सामंत

रत्नागिरीतील विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून, टर्मिनल बिल्डिंगचे कामही वेगाने पूर्ण होत आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच रत्नागिरी विमानतळ प्रवाशांसाठी सुरू होईल, अशी...

जिल्ह्यात नवीन २१ रेशन दुकानांना मंजुरी जिल्हा पुरवठा विभाग

जिल्ह्यातील विविध तालुक्यात नव्याने रेशन दुकान मंजुरीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे आले होते. त्यापैकी २१ नव्या रेशनदुकांनाना...

Latest news

- Advertisement -spot_img