महायुतीतील जागावाटप हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण समन्वयाने ठरले आहे. या निवडणुकीत पक्षशिस्त पाळणे आणि एकमेकांवरील विश्वास टिकवून...
कोरोनाच्या संकटापासून मध्य रेल्वेने बंद केलेली कोकणवासियांच्या हक्काची दादर-रत्नागिरी पैसेंजर पूर्ववत करून कोकणवासियांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्यावतीने...
खेड तालुक्यातील न्यू मांडवे धरण प्रकल्प गेल्या ४१ वर्षापासून रखडला आहे. यामुळे किंजळे तर्फे नातू, पुरे, तळे, कुडोशी, सुकिवली या ५ गावातील शेतकऱ्याचा हिरमोड...
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याबद्दल समाज माध्यमांमधून आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित केल्याबद्दल शहरातील वरवीपेठ येथील अमृत तांबडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपा शिष्टमंडळाने तहसीलदार व पोलीस...