निसर्गाच्या लहरीपणाचा फटका ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेल्या २० हजार ८११ शेतकऱ्यांच्या बँकखात्यावर आता...
रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामातील विमा योजनेला तितकासा प्रतिसाद मिळत नाही; परंतु शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या भातशेतीलाही विमा परतावा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे...