रत्नागिरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि रत्नागिरी या चार तालुक्यांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. २०२५ मध्ये वर्षभरात...
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघाचे प्रमुख भक्ष्य असलेले गवा आणि सांबर मोठ्या प्रमाणात आहेत. पाण्याचे स्त्रोत मुबलक आहेत. संपूर्ण ११६५ चौ. हेक्टर किमी क्षेत्रात ५० वाघ...