कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम सुरू असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १७९ घरट्यांमधून १८...
परतीच्या पावसाने लांबवलेली ओढ आणि बदलत्या हवामानामुळे यंदा गावखडी (ता. रत्नागिरी) समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे. असे असले तरीही,...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पोलादपूर जवळ वनविभागाच्या पथकाने सापळा रचून गुजरात राज्यातून चिपळूणकडे होणारी अवैध खैराची तस्करी रोखली आहे. या कारवाईत अवैध...
संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी गावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्यात जेरबंद केले. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होताच ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या बिबट्याची...
रत्नागिरी शहरातील अभ्युदयनगर आणि नरहर वसाहत, विश्वनगर परिसरात दहा दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेनंतर सतर्क झालेल्या वनविभागाने तातडीने ट्रॅप...
तालुक्यातील मिरजोळे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढला आहे. सोनारवाडी येथील जंगल परिसरात बिबट्याने एकाच रात्रीत चार गुरे ठार केल्याची घटना पुढे आली आहे....
रत्नागिरी नागपूर महामार्गावरील करंजरी येथे अज्ञात वाहनाची धडक बसून सांबराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच वनविभगाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले...