येलोंदेवाडी येथील लघुपाटबंधारे प्रकल्पामुळे शिरवली व देवखेरकी परिसरातील ११० घरे धोक्यात आली आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी...
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये महायुतीला जिल्ह्यात शंभर टक्के यश मिळेल. चिपळूणमध्ये राष्ट्रवादीसोबत मैत्रिपूर्ण लढत होणार आहे, असे स्पष्ट करीत शिवसेना उपनेते उदय सामंत...
लोटे येथील 'त्या' कंपनीला ४ नोव्हेंबरला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. कंपनीने केलेल्या चाचण्यांचा अहवाल देण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली...
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तब्बल साडेचार कोटी रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली. जिल्ह्याचा कोणताही नागरिक उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी...