आधी थंडीचा लांबलेला पाऊस भग लहरीपणा आणि आता पुनर्मोहोराचा तडाखा ! अशा तिहेरी संकटात आंबा बागायतदार अडकला आहे. थंडीच्या लहरीपणामुळे झाडांना पुन्हा मोहोर येत...
रत्नागिरी तालुक्यातील निरूळ गावचे आंबा बागायतदार प्रदीप आंब्रे यांच्या आंबा बागेतील पहिली हापूस आंब्याची पेटी पुणे येथील मार्केटमध्ये पाठवण्यात आली. त्यांच्या पहिल्या तीन डझनच्या...
वातावरणातील बदलांचा विपरीत परिणाम कोकणातील हापूस आंब्यावर होत असून यंदा उत्पादकांवर मोठे संकट ओढवले आहे. यंदा बागांमध्ये ९० टक्के मोहोर होता, पण थंडी नसल्याने...
पाऊस लांबल्यामुळे थंडी पडण्यास उशीर झाला; मात्र डिसेंबर महिन्यात किमान तापमानाचा कालावधी अधिक राहिल्यामुळे हापूस कलमांना दहापट अधिक मोहोर आला होता; परंतु अपेक्षित फळधारणा...
मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीतील तापमान सलग दहा दिवस सात अंशाच्या खाली किंवा आसपास राहिल्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा आहे. जिल्ह्यातही थंड वातावरण असून...
वलसाड येथील आंब्याला वलसाड हापूस असं जीआय मानांकन मिळावं, यासाठी गुजरातने प्रयत्न सुरू केल्याने कोकणातील हापूस आंबा बागायतदारांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. दरम्यान, शिवसेना...