आधी थंडीचा लांबलेला पाऊस भग लहरीपणा आणि आता पुनर्मोहोराचा तडाखा ! अशा तिहेरी संकटात आंबा बागायतदार अडकला आहे. थंडीच्या लहरीपणामुळे झाडांना पुन्हा मोहोर येत...
कोकणचा सर्वांचा आवडता शिमगोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहराजवळील मिऱ्या गावात प्रथेप्रमाणे रविवारी (ता. १५) महाशिवरात्रीच्या दिवशी शिमगोत्सवाला प्रारंभ झाला. देवीच्या स्थानावरून पवित्र...
वातावरणातील बदलांचा हापूसवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून आंबा बागांची पाहणी केली जात आहे. या परिणामांचा उत्पादनावर दूरगामी परिणाम टाळण्यासाठी हे...
कोकणच्या समुद्रावर अवलंबून असलेला हर्णे बंदरातील मासळी व्यवसाय सध्या गंभीर संकटात सापडला आहे. गेले दोन महिने मासळीची आवक सतत घटत चालल्याने मच्छीमार हतबल झाले...
रत्नागिरी तालुक्यातील निरूळ गावचे आंबा बागायतदार प्रदीप आंब्रे यांच्या आंबा बागेतील पहिली हापूस आंब्याची पेटी पुणे येथील मार्केटमध्ये पाठवण्यात आली. त्यांच्या पहिल्या तीन डझनच्या...
वातावरणातील बदलांचा विपरीत परिणाम कोकणातील हापूस आंब्यावर होत असून यंदा उत्पादकांवर मोठे संकट ओढवले आहे. यंदा बागांमध्ये ९० टक्के मोहोर होता, पण थंडी नसल्याने...
कशेळी येथील श्री कनकादित्य सूर्यमंदिर हे केवळ एक श्रद्धास्थान नसून ते कोकणातील सौरपंथाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असल्याचा शोध महाड येथील पुरातत्त्वशास्त्र अभ्यासक डॉ....
कोकणचे 'महाबळेश्वर' म्हणून ओळख असलेल्या दापोली शहरात सध्या मोकाट, उनाड गुरांचा त्रास शिगेला पोहोचला आहे. विशेषतः बाजारपेठेत ठाण मांडून बसलेली 'काळू' आणि 'बाळू' अशी...
कोकणच्या ग्रामीण भागात आजही चंची अथवा पानाचा डबा सोबत बाळगून पान सुपारी खाणारी अनेक मंडळी आहेत. पानाच्या अन्य साहित्याचे दर वाढत गेले तरीही नागवेलीची...