रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आगामी काही दिवसांत तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, १२ फेब्रुवारीपासून पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात...
दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या स्वामीनाथन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात पर्यावरणीय बदलांचा थेट फटका शेतीला बसत...