रत्नागिरीतील विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून, टर्मिनल बिल्डिंगचे कामही वेगाने पूर्ण होत आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच रत्नागिरी विमानतळ प्रवाशांसाठी सुरू होईल, अशी...
रत्नागिरी नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतींची कामे रखडल्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज प्रत्यक्ष पाहणीदरम्यान ठेकेदार कंपनीची चांगलीच कानउघाडणी केली. १ मे, महाराष्ट्र दिन ही...
महायुतीतील जागावाटप हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण समन्वयाने ठरले आहे. या निवडणुकीत पक्षशिस्त पाळणे आणि एकमेकांवरील विश्वास टिकवून...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी केल्यामुळेच जनतेने उद्धव ठाकरे शिवसेनेला नाकारले. मुंबईत मराठी अस्मितेचा आव आणणाऱ्यांना मुंबईकरांनी विकासाच्या मुद्द्यावर उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र...
रत्नागिरी शहरातील अभ्युदयनगर आणि नरहर वसाहत, विश्वनगर परिसरात दहा दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेनंतर सतर्क झालेल्या वनविभागाने तातडीने ट्रॅप...
कोकणातील एक प्रसिध्द देवस्थान व राजापुरातील असंख्य भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीदेव धूतपापेश्वर मंदिराचे आपल्या शासनाच्या माध्यमातून सुमारे ११ कोटी रूपये खर्च करून सुशोभिकरण...
विकासकामांच्या माध्यमातून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोट्यवधींचे निधी सिंचन जिल्ह्यात केले आहे. त्यात सर्वाधिक भर औद्योगिक गुंतवणुकीवर असून, सुमारे ६७ हजार कोटींचे उद्योग आणण्यासाठी...
चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाची फसवणूक केली नाही. शिवसेना भाजप युतीने निवडणुकीला सामोरे गेलो आणि एकहाती यश मिळाले. नगराध्यक्षपदी युतीचे उमेश...