रत्नागिरी जिल्ह्यातील पावस परिसरात यावर्षी काजू पिकासाठी सुरुवातीपासूनच पोषक वातावरण लाभल्याने काजू हंगामाला जोमाने सुरुवात झाली आहे. मोहोर चांगल्याप्रकारे आल्यानंतर आता फळधारणाही समाधानकारक झाली...
रत्नागिरी तालुक्यातील निरूळ गावचे आंबा बागायतदार प्रदीप आंब्रे यांच्या आंबा बागेतील पहिली हापूस आंब्याची पेटी पुणे येथील मार्केटमध्ये पाठवण्यात आली. त्यांच्या पहिल्या तीन डझनच्या...
मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोलीतील तापमान सलग दहा दिवस सात अंशाच्या खाली किंवा आसपास राहिल्यामुळे वातावरणात चांगलाच गारवा आहे. जिल्ह्यातही थंड वातावरण असून...