शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोट्यवधींच्या नवीन नळपाणी योजनेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मारुती मंदिरसारख्या वर्दळीच्या परिसरात नवीन जलवाहिनीला दोन ठिकाणी मोठी गळती...
हरचिरी येथून एमआयडीसी आणि मिऱ्या-शिरगावसह काही गावांना पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी टेंब्ये पूल येथे फुटल्याने तीन ते चार दिवस या परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण...