खेड तालुक्यातील न्यू मांडवे धरण प्रकल्प गेल्या ४१ वर्षापासून रखडला आहे. यामुळे किंजळे तर्फे नातू, पुरे, तळे, कुडोशी, सुकिवली या ५ गावातील शेतकऱ्याचा हिरमोड...
मागील १५ वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा दावा पोकळ ठरण्याची दाट शक्यता आहे. कारण, या महामार्गावरील तब्बल ११ मोठमोठी...
सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघाचे प्रमुख भक्ष्य असलेले गवा आणि सांबर मोठ्या प्रमाणात आहेत. पाण्याचे स्त्रोत मुबलक आहेत. संपूर्ण ११६५ चौ. हेक्टर किमी क्षेत्रात ५० वाघ...