- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याबद्दल समाज माध्यमांमधून आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित केल्याबद्दल शहरातील वरवीपेठ येथील अमृत तांबडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपा शिष्टमंडळाने तहसीलदार व पोलीस...

मिऱ्या-शिरगाव पाणी योजना निधी अभावी ठप्प

मिऱ्या शिरगाव ३४ गावांच्या प्रादेशिक नळपाणी योजनेचे काम निधी अभावी रखडले आहे. आतापर्यंत या योजनेचे काम ६५ टक्के झाले आहे. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाक्या,...

फुणगूसमध्ये टॉवर उभा… पण सिग्नल गायब !

ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची दीर्घकाळ चाललेली समस्या दूर करण्यासाठी फुणगूस आणि परिसरातील गावांमध्ये भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) मोठ्या अपेक्षेने मोबाईल मनोरा उभारला. मनोरा...

गुरख्यांची नोंद पोलिसांकडे करा, प्रशासनाचे बागायतदारांना आवाहन

यंदा सलग सहा महिने पडलेल्या पावसामुळे हापूस आंबा पिकांचं कसं होणार, अशी चिंता बागायतदारांना होती; मात्र नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने विराम घेतल्यानंतर पावस परिसरात...

जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने शासनाच्या विविध योजनांची जनजागृत्ती

शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने एलईडी व्हॅनमार्फत ग्रामीण भागात आजपासून जनजागृत्ती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या व्हॅनला...

आंदोलन करणाऱ्या 800 शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कापले जाणार

शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या संचमान्यता निर्णयाविरोधात तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी शाळा बंद ठेवून सामूहिक रजा आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी ८००...

निवाराशेडचे प्रस्ताव ७ वर्षे पडून, किनाऱ्यावरील सुरक्षा वाऱ्यावर

बदलत्या वातावरणामुळे कोकण किनारपट्टीला वारंवार चक्रीवादळाचा धोका निर्माण होत आहे. फयान चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर किनारी भागातील मानवीवस्तीला संरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर ३ ठिकाणी सायक्लॉन...

निवळी, हातखंबा महामार्गाचा आराखडा बदला – नितीन गडकरी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील निवळी घाट व हातखंबा परिसरात वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या ठिकाणी महामार्गाच्या चुकीच्या आराखड्यामुळे...

पावसामध्ये पर्यटकांना कांदळवन सफारीची प्रतीक्षा

सध्या पावस परिसरामध्ये अनेक धार्मिक ठिकाणी व समुद्रकिनारी फिरायला येणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गणेशगुळे, गावखडी, पूर्णगड समुद्रकिनाऱ्याबरोबरच पावसचे स्वामी स्वरूपानंद समाधी...

कुर्धेतील वणव्यात गोदाम जळून खाक, हार्डवेअर साहित्याचे नुकसान

तालुक्यातील कुधें जिनेन्द्रनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कातळपरिसर असल्याने त्यावर उगवलेल्या गवताला लागलेला वणवा पसरून निकिता राजेंद्र रसाळ यांच्या गोदामात शिरला. यामध्ये गोदाम जळून खाक...

Latest news

- Advertisement -spot_img