- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

निवाराशेडचे प्रस्ताव ७ वर्षे पडून, किनाऱ्यावरील सुरक्षा वाऱ्यावर

बदलत्या वातावरणामुळे कोकण किनारपट्टीला वारंवार चक्रीवादळाचा धोका निर्माण होत आहे. फयान चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर किनारी भागातील मानवीवस्तीला संरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर ३ ठिकाणी सायक्लॉन...

निवळी, हातखंबा महामार्गाचा आराखडा बदला – नितीन गडकरी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील निवळी घाट व हातखंबा परिसरात वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या ठिकाणी महामार्गाच्या चुकीच्या आराखड्यामुळे...

पावसामध्ये पर्यटकांना कांदळवन सफारीची प्रतीक्षा

सध्या पावस परिसरामध्ये अनेक धार्मिक ठिकाणी व समुद्रकिनारी फिरायला येणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गणेशगुळे, गावखडी, पूर्णगड समुद्रकिनाऱ्याबरोबरच पावसचे स्वामी स्वरूपानंद समाधी...

कुर्धेतील वणव्यात गोदाम जळून खाक, हार्डवेअर साहित्याचे नुकसान

तालुक्यातील कुधें जिनेन्द्रनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कातळपरिसर असल्याने त्यावर उगवलेल्या गवताला लागलेला वणवा पसरून निकिता राजेंद्र रसाळ यांच्या गोदामात शिरला. यामध्ये गोदाम जळून खाक...

खोदाई दराचा भूमिगत वीजवाहिनी प्रकल्पाला विळखा रत्नागिरी शहरातील काम रखडले

रत्नागिरी शहराच्या मुख्य भागातील महत्त्वाचा उच्चदाब आणि लघुदाब वाहिन्यांचा नव रखडला आहे. शासकीय दराप्रमाणे मीटरला १०० रुपये असा दर नवीन भूमिगत विद्युत प्रकल्प असताना...

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नाही मिळणार कफ सिरप…

कफ सिरपच्या (खोकल्याचे औषध) गैरवापराने लहान मुलांचे झालेले मृत्यू आणि तरुणांमध्ये वाढलेले व्यसन या गंभीर घटनांची दखल घेत केंद्र सरकारने या औषधांच्या विक्रीवर अत्यंत...

शालेय सहलींसाठी ‘लालपरी’ बंधनकारक….

शाळांच्या सहलींवर आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत. शिक्षण विभागाच्या नव्या आदेशानुसार, शाळा जर खासगी स्कूलबस किंवा प्रवासी बस वापरून सहली काढतात तर...

Latest news

- Advertisement -spot_img