महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील ऐतिहासिक सागरी किल्ले केवळ पराक्रमाची साक्ष देणारे स्मारक नसून, ते जैवविविधतेचे महत्त्वाचे आश्रयस्थान असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळा, हिवाळ्यात केलेल्या जैवविविधता...
दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाच्या स्वामीनाथन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जैवविविधतेने समृद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात पर्यावरणीय बदलांचा थेट फटका शेतीला बसत...