२६ नोव्हेंबर ते ५ मार्च दिल्लीतल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाची आज शंभरी पूर्ण झाली. अजूनही राजधानी दिल्लीला चारही सीमांवर शेतकऱ्यांचा वेढा कायमच आहे. आंदोलन अनके...
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या तीन नवीन कृषी कायद्या विरोधात मागील ७५ दिवसांपासून नवी दिल्लीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणत आंदोलन सुरु आहे. यामध्ये विविध प्रतिक्रिया उमटत...