पावस पंचक्रोशीत हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या राखणीकरिता स्थानिक कामगार उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नेपाळी गुरख्यांची मागणी वाढत आहे; परंतु...
कोकणातील महत्त्वाच्या जलदुर्गापैकी हर्णे येथील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्याची निवड जागतिक वारसास्थळांमध्ये झालेली आहे. ही बाब अभिमानास्पद असली, तरीही प्रत्यक्षात मात्र त्या जलदुर्गाची दुरवस्था झालेली...