महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबद्दल खूपच प्रश्न विद्यार्थी आणि पालकवर्गामध्ये निर्माण होऊन संभ्रमीत अवस्था निर्माण झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात १०...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 12 एप्रिल रोजी माननीय मुख्यमंत्री यांच्याबरोबर झालेल्या मिटिंग मध्ये दहावी आणि बारावी च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला होता...
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, Education minister of Maharashtra यांनी म्हटलं की, राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिक्षण विभागाची चर्चा झाली....