- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

सात किनाऱ्यांवर ७२० अंडी संरक्षित…

ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीच्या हंगामाला रत्नागिरी जिल्ह्यात सुरुवात झाली असून, आतापर्यंत ७ ठिकाणी प्रत्येकी एक घरटे झालेले आहे. त्यामध्ये ७२० अंडी संरक्षित केली आहेत....

विकासकामांसाठी कोट्यवधींचे निधी सिंचन : पालकमंत्री उदय सामंत

विकासकामांच्या माध्यमातून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोट्यवधींचे निधी सिंचन जिल्ह्यात केले आहे. त्यात सर्वाधिक भर औद्योगिक गुंतवणुकीवर असून, सुमारे ६७ हजार कोटींचे उद्योग आणण्यासाठी...

कुष्ठरोग शोधमोहिमेत आढळले २२ रुग्ण – आरोग्य विभागाची तपासणी

कुष्ठरोग शोध मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात मिळून एकूण १४ लाख ९३ हजार ५४८ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ८ हजार ४४४ संशयित...

विकासकामांसह संघटन मजबूत करा आ.रवींद्र चव्हाण

रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत १०० टक्के यश मिळवल्यानंतर भाजपचे सर्व नगरसेवक आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी गेले. श्री. चव्हाण यांनी शहर व...

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर आणखी दोन एक्स्प्रेस गाड्यांना थांबे

कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाठ्यांना थांबे देण्यासंदर्भात संगमेश्वरवासीयांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या स्थानकावर आणखी दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस...

सव्वादोन हजार शेतकऱ्यांना विमा परताव्याची प्रतीक्षा…

रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामातील विमा योजनेला तितकासा प्रतिसाद मिळत नाही; परंतु शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या भातशेतीलाही विमा परतावा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्यसेवेत होतेय क्रांती

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आणि काही वर्षांतच जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत क्रांती होत असल्याचे चित्र आहे. पूर्वी ज्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना मुंबई, पुणे किंवा कोल्हापूरला...

कोकणची सागरीसुरक्षा रामभरोसे…

सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या काही घटना अलीकडे घडल्या. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये श्रीवर्धन (हरिहरेश्वर) किनाऱ्यावर एके ४७ रायफल्स आणि २५० काडतुसे असलेली बोट सापडली. रत्नागिरी...

भाजपला जागा सन्मानजनक, विराट विजय – अनिकेत पटवर्धन

रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमध्ये योग्य तो समन्वय राखून भाजपाला सन्मानजनक मिळवून देण्याकरिता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या ३९ उमेदवारांपैकी ३६...

तीन जिल्ह्यांत ७० हजार शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तब्बल साडेचार कोटी रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली. जिल्ह्याचा कोणताही नागरिक उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी...

Latest news

- Advertisement -spot_img