- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्यसेवेत होतेय क्रांती

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले आणि काही वर्षांतच जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत क्रांती होत असल्याचे चित्र आहे. पूर्वी ज्या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना मुंबई, पुणे किंवा कोल्हापूरला...

कोकणची सागरीसुरक्षा रामभरोसे…

सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या काही घटना अलीकडे घडल्या. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये श्रीवर्धन (हरिहरेश्वर) किनाऱ्यावर एके ४७ रायफल्स आणि २५० काडतुसे असलेली बोट सापडली. रत्नागिरी...

भाजपला जागा सन्मानजनक, विराट विजय – अनिकेत पटवर्धन

रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमध्ये योग्य तो समन्वय राखून भाजपाला सन्मानजनक मिळवून देण्याकरिता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या ३९ उमेदवारांपैकी ३६...

तीन जिल्ह्यांत ७० हजार शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तब्बल साडेचार कोटी रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली. जिल्ह्याचा कोणताही नागरिक उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी...

मत्स्यव्यवसाय विभागात होणार मेगा भरती

राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाचा कारभार आणखी प्रभावी आणि वेगवान होणार आहे. शासनाने विभागाच्या कर्मचारी रचनेचा (आकृतिबंध) पूर्ण आढावा घेऊन त्यात सुधारणा केल्या आहेत. यामुळे...

ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती

खरीप हंगाम २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्याबाबत १४ डिसेंबर २०२५ रोजी महसूल व वन विभागाने...

इलेक्ट्रॉनिक वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओढा…

वाढते पेट्रोल-डिझेल दर, पर्यावरणाबाबत वाढती जागरूकता आणि शासकीय सवलती यांचा परिणाम म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात इलेक्ट्रीक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. पारंपारिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांना...

विद्यार्थ्यांना मारणे-अपमान करणे आता कायद्याने गुन्हा

शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक बालकाचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अबाधित राखणे हे आता केवळ नैतिक कर्तव्य नसून कायदेशीर बंधन ठरले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या...

ग्रामविकास अधिकाऱ्यांसमोर आता नवे आव्हान…

शहरांसह ग्रामीण भागातही मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न भेडसावत आहे. विशेषतः शहराजवळील गावांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी ग्रामीण भागात ग्रामविकास अधिकाऱ्यांवर...

रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ हजार ‘लाडक्या बहिणी’ अपात्र

लाडकी बहीण योजनेतील रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ हजार लाडक्या बहिणींची नावे छाननीनंतर कमी करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे....

Latest news

- Advertisement -spot_img