- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

मत्स्यव्यवसाय विभागात होणार मेगा भरती

राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाचा कारभार आणखी प्रभावी आणि वेगवान होणार आहे. शासनाने विभागाच्या कर्मचारी रचनेचा (आकृतिबंध) पूर्ण आढावा घेऊन त्यात सुधारणा केल्या आहेत. यामुळे...

ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती

खरीप हंगाम २०२५ मध्ये विहित मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्याबाबत १४ डिसेंबर २०२५ रोजी महसूल व वन विभागाने...

इलेक्ट्रॉनिक वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओढा…

वाढते पेट्रोल-डिझेल दर, पर्यावरणाबाबत वाढती जागरूकता आणि शासकीय सवलती यांचा परिणाम म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात इलेक्ट्रीक वाहनांचा वापर झपाट्याने वाढत आहे. पारंपारिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांना...

विद्यार्थ्यांना मारणे-अपमान करणे आता कायद्याने गुन्हा

शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक बालकाचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अबाधित राखणे हे आता केवळ नैतिक कर्तव्य नसून कायदेशीर बंधन ठरले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या...

ग्रामविकास अधिकाऱ्यांसमोर आता नवे आव्हान…

शहरांसह ग्रामीण भागातही मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न भेडसावत आहे. विशेषतः शहराजवळील गावांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी ग्रामीण भागात ग्रामविकास अधिकाऱ्यांवर...

रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ हजार ‘लाडक्या बहिणी’ अपात्र

लाडकी बहीण योजनेतील रत्नागिरी जिल्ह्यातील ४७ हजार लाडक्या बहिणींची नावे छाननीनंतर कमी करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे....

मिरजोळे, खेडशीत बिबट्याची दहशत गुरांसह मांजरांवर हल्ले

तालुक्यातील मिरजोळे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढला आहे. सोनारवाडी येथील जंगल परिसरात बिबट्याने एकाच रात्रीत चार गुरे ठार केल्याची घटना पुढे आली आहे....

महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन

महसूल विभागातील प्रलंबित मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि विनाचौकशी होणाऱ्या निलंबनाच्या कारवाया यामुळे महसूल विभागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अन्यायाविरोधात 'महाराष्ट्र राज्य महसूल...

जिल्ह्यात १ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश…

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १८ डिसेंबर २०२५ रोजी ००.०१ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२६ रोजी २४ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम...

थंडी वाढली, हापूस कलमे मोहोराने बहरली बागायतदार सुखावला

लांबणीवर पडलेल्या पावसामुळे आंबा कलमांना आलेली पालवी जून (अधिक मजबूत) होत आहे. याच कालावधीत थंडी वाढत असून, काही भागांमध्ये हापूस कलमांना मोहोर येऊ लागला...

Latest news

- Advertisement -spot_img