- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

रत्नागिरातील सीसीटिव्ही बंद, सीसीटीव्ह बसविणाऱ्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी शहरात बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरांबाबत सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. एखादा गुन्हा घडल्यानंतर संबंधित परिसरात सीसीटिव्ही नसणे अथवा ते बंद असल्याचे वारंवार...

किनारे पर्यटकांनी हाऊसफुल्ल रत्नागिरी, हर्णे, दापोलीत गर्दी

नाताळच्या सुटीसह जोडून आलेल्या विकेंड आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. देशाच्या नकाशावर असलेले तीर्थक्षेत्र गणपतीपुळ्यात सुमारे १८ हजार पर्यटकांनी...

जप्त मालाचा लिलाव करण्याचे आदेश आरजू प्रायव्हेट लिमिटेड

मिरजोळे एमआयडीसीतील आरजू प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी कंपनीच्या गोदामातील कच्चा माल, तयार झालेला पक्का माल आणि मशिनरी यांसह अनेक वस्तू जप्त...

जिल्ह्यातील जप्त अमली पदार्थ्यांची विल्हेवाट…

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांमध्ये विविध कारवायांमध्ये १८१ किलो अमली पदार्थ जप्त केले आहेत. अमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत जिल्हा पोलिसांनी जप्त केलेल्या अमली पदार्थ विल्हेवाट लावण्यात...

सात किनाऱ्यांवर ७२० अंडी संरक्षित…

ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीच्या हंगामाला रत्नागिरी जिल्ह्यात सुरुवात झाली असून, आतापर्यंत ७ ठिकाणी प्रत्येकी एक घरटे झालेले आहे. त्यामध्ये ७२० अंडी संरक्षित केली आहेत....

विकासकामांसाठी कोट्यवधींचे निधी सिंचन : पालकमंत्री उदय सामंत

विकासकामांच्या माध्यमातून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोट्यवधींचे निधी सिंचन जिल्ह्यात केले आहे. त्यात सर्वाधिक भर औद्योगिक गुंतवणुकीवर असून, सुमारे ६७ हजार कोटींचे उद्योग आणण्यासाठी...

कुष्ठरोग शोधमोहिमेत आढळले २२ रुग्ण – आरोग्य विभागाची तपासणी

कुष्ठरोग शोध मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात मिळून एकूण १४ लाख ९३ हजार ५४८ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ८ हजार ४४४ संशयित...

विकासकामांसह संघटन मजबूत करा आ.रवींद्र चव्हाण

रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत १०० टक्के यश मिळवल्यानंतर भाजपचे सर्व नगरसेवक आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी गेले. श्री. चव्हाण यांनी शहर व...

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर आणखी दोन एक्स्प्रेस गाड्यांना थांबे

कोकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर एक्स्प्रेस गाठ्यांना थांबे देण्यासंदर्भात संगमेश्वरवासीयांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या स्थानकावर आणखी दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस...

सव्वादोन हजार शेतकऱ्यांना विमा परताव्याची प्रतीक्षा…

रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामातील विमा योजनेला तितकासा प्रतिसाद मिळत नाही; परंतु शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या भातशेतीलाही विमा परतावा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे...

Latest news

- Advertisement -spot_img