- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

मिऱ्या गावात शिमगोत्सवास प्रारंभ…

कोकणचा सर्वांचा आवडता शिमगोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहराजवळील मिऱ्या गावात प्रथेप्रमाणे रविवारी (ता. १५) महाशिवरात्रीच्या दिवशी शिमगोत्सवाला प्रारंभ झाला. देवीच्या स्थानावरून पवित्र...

शिवरायांच्या जयघोषाने रत्नागिरी ‘शिवमय’

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ढोलताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालात शिवजयंतीच्या अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा प्रशासन आणि विविध...

सिंधुरत्न’च्या मुदतवाढीसाठी पाठपुरावा करा, अपर मुख्य सचिव सीमा व्यास

मालगुंडला प्राणीसंग्रहालय होतेय, ही अतिशय चांगली, मला आवडलेली कल्पना आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या रत्नागिरीत अधिकाऱ्यांनीही सौंदर्यपूर्ण दृष्टिकोनातून स्मार्ट सिटीची कामे करून भर घालावी, असे...

रत्नागिरीत जलवाहिनीला पुन्हा गळती…

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोट्यवधींच्या नवीन नळपाणी योजनेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मारुती मंदिरसारख्या वर्दळीच्या परिसरात नवीन जलवाहिनीला दोन ठिकाणी मोठी गळती...

मुंबई – रत्नागिरी प्रवास सुसाट एप्रिलपासून सुरू होणार रो-रो सेवा

गेले अनेक दिवस चर्चेत असलेली आणि मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ६ महिन्यांपूर्वी ज्याची ट्रायल झाली ती बहुप्रतीक्षित मुंबई - कोकण...

जिल्ह्यात कमाल तापमानात वाढीची शक्यता

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आगामी काही दिवसांत तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, १२ फेब्रुवारीपासून पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात...

एमआयडीसीतील जिल्हा क्रीडा संकुलाचे काम वेगात

शहरालगतच्या आणि अनेक वर्षांची प्रतीक्षा असलेल्या एमआयडीसी भागात जिल्हा क्रीडा संकुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तब्बल २३ कोटी रुपये खर्च करून उभारले...

निर्यात लॉजिस्टिक खर्च १५ टक्क्यांनी कमी एफएसएसएआय लॅबचे उद्घाटन

जयगड बंदर येथे उभारण्यात आलेल्या प्लांट क्वारंटाईन कार्यालय आणि एनएबीएल मान्यताप्राप्त एफएसएसएआय (FSSAI) लॅबमुळे कोकणातील शेतकरी, मच्छीमार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे...

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मक्ता अडचणीत नगरपालिका प्रशासनाला जाग

रत्नागिरी पालिकेच्या मालकीच्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहावरील अतिरिक्त खर्चावरून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नाट्यगृहात काम करणारे कंत्राटी कामगार मंजूर आकृतिबंधानुसार आहेत की...

प्रारूप आराखडा ७३० कोटी २५ लाखांचा – डॉ. उदय सामंत

जिल्हा नियोजन समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ७३० कोटी २५ लाख रुपयांचा प्रारूप आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे. सिंधुरत्न समृद्ध...

Latest news

- Advertisement -spot_img