- Advertisement -spot_img

TAG

Konkan Coast

मुंबई-विजयदुर्ग जलवाहतूक १ मार्चपासून – मंत्री नीतेश राणे

कोकण किनारपट्टीवर मुंबई ते विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) दरम्यान १ मार्चपासून 'रो पॅक्स' प्रवासी जलवाहतुकीची फेरी सेवा सुरू करण्याची घोषणा राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरविकास...

रत्नागिरीतील ३५ किनाऱ्यांवर १७९ कासवांची घरटी !

कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम सुरू असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १७९ घरट्यांमधून १८...

कोकणातील कोळीवाड्यांचे सीमांकन होणार विशेष समिती स्थापन

कोकण किनारपट्टीवरील (ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) कोळीवाड्यांचे सर्वेक्षण व सीमांकन करण्यासाठी राज्य सरकारने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठित केली आहे. हे...

सागरी किल्ले जैवविविधतेचे आश्रयस्थान ‘आसमंत’चे सर्वेक्षण

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील ऐतिहासिक सागरी किल्ले केवळ पराक्रमाची साक्ष देणारे स्मारक नसून, ते जैवविविधतेचे महत्त्वाचे आश्रयस्थान असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळा, हिवाळ्यात केलेल्या जैवविविधता...

कोकण किनारी प्रथमच आढळले ‘हिरवे नर कासव’

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवरील बागमांडला फेरीबोट जेटीवर आज एका महाकाय 'ग्रीन सी टर्टल' (हिरवे समुद्र कासव) वाहून आले होते. कोकण किनारपट्टीवर या प्रजातीच्या...

रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांचे होणार रक्षण…

कोकण किनारपट्टीला सातत्याने बसणारा चक्रीवादळाचा तडाखा आणि समुद्राच्या उधाणामुळे होणारी जमिनीची धूप रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. कोकण आपत्ती निवारण योजनेंतर्गत रत्नागिरी...

दापोलीत २४ वर्षांनंतर पारा सहा अंशांपर्यत…

मिनीमहाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्रच थंडीचा कडाका आहे. मागील तीन दिवसांत पारा सतत खाली घसरत असून, दिवसाही हवेत गारवा जाणवत आहे....

निवाराशेडचे प्रस्ताव ७ वर्षे पडून, किनाऱ्यावरील सुरक्षा वाऱ्यावर

बदलत्या वातावरणामुळे कोकण किनारपट्टीला वारंवार चक्रीवादळाचा धोका निर्माण होत आहे. फयान चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर किनारी भागातील मानवीवस्तीला संरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर ३ ठिकाणी सायक्लॉन...

Latest news

- Advertisement -spot_img