- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

मुंबई-गोवा महामार्गावर इंधन टँकरचा अपघात, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी (ता. 21) सायंकाळी एका भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला. कोलेटी गावाजवळ इंधन वाहतूक करणाऱ्या एका टँकरचा अपघात झाला असून, हा...

हापूस’वर लहरी वातावरणाचा परिणाम…

आधी थंडीचा लांबलेला पाऊस भग लहरीपणा आणि आता पुनर्मोहोराचा तडाखा ! अशा तिहेरी संकटात आंबा बागायतदार अडकला आहे. थंडीच्या लहरीपणामुळे झाडांना पुन्हा मोहोर येत...

‘निवेंडी, धामणसे एमआयडीसी’साठी अधिसूचना जारी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी शासनाने एक मोठे पाऊल उचलले आहे. रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी आणि धामणसे या दोन गावांमधील जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी...

लालपरी’च्या सुरक्षेसाठी डिजिटल कवच,प्रवाशांना मिळणार संरक्षण

राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या 'लालपरी'च्या सुरक्षेला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे बळ मिळणार आहे. दहशतवादी आणि समाजविघातक प्रवृत्तींच्या संभाव्य धोक्यांचा विचार करून महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने (एसटी)...

रत्नागिरी विमानतळ लवकरच खुले होणार उदय सामंत

रत्नागिरीतील विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून, टर्मिनल बिल्डिंगचे कामही वेगाने पूर्ण होत आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच रत्नागिरी विमानतळ प्रवाशांसाठी सुरू होईल, अशी...

जिल्ह्यात नवीन २१ रेशन दुकानांना मंजुरी जिल्हा पुरवठा विभाग

जिल्ह्यातील विविध तालुक्यात नव्याने रेशन दुकान मंजुरीसाठी अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज जिल्हा पुरवठा विभागाकडे आले होते. त्यापैकी २१ नव्या रेशनदुकांनाना...

महाराष्ट्रदिनी उ‌द्घाटन निश्चित; काम कसे पूर्ण करायचे ते बघा : सामंत

रत्नागिरी नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतींची कामे रखडल्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज प्रत्यक्ष पाहणीदरम्यान ठेकेदार कंपनीची चांगलीच कानउघाडणी केली. १ मे, महाराष्ट्र दिन ही...

काजू बी किलोला दीडशे रुपये दर बागायतदार समाधानी

रत्नागिरी जिल्ह्यातील पावस परिसरात यावर्षी काजू पिकासाठी सुरुवातीपासूनच पोषक वातावरण लाभल्याने काजू हंगामाला जोमाने सुरुवात झाली आहे. मोहोर चांगल्याप्रकारे आल्यानंतर आता फळधारणाही समाधानकारक झाली...

मालगुंड किनारी स्कुबा डायव्हिंग प्रकल्प

मालवणच्या धर्तीवर मालगुंड किनारी स्कुबा डायव्हिंग प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून सर्व्हे करण्यात येणार आहे. मालगुंड किनाऱ्यापासून काही...

दहावी परीक्षेला प्रारंभ सीसीटीव्हीची नजर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (ता. २०) ते १८ मार्च या कालावधीत...

Latest news

- Advertisement -spot_img