- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

महाराष्ट्रदिनी उ‌द्घाटन निश्चित; काम कसे पूर्ण करायचे ते बघा : सामंत

रत्नागिरी नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतींची कामे रखडल्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज प्रत्यक्ष पाहणीदरम्यान ठेकेदार कंपनीची चांगलीच कानउघाडणी केली. १ मे, महाराष्ट्र दिन ही...

काजू बी किलोला दीडशे रुपये दर बागायतदार समाधानी

रत्नागिरी जिल्ह्यातील पावस परिसरात यावर्षी काजू पिकासाठी सुरुवातीपासूनच पोषक वातावरण लाभल्याने काजू हंगामाला जोमाने सुरुवात झाली आहे. मोहोर चांगल्याप्रकारे आल्यानंतर आता फळधारणाही समाधानकारक झाली...

मालगुंड किनारी स्कुबा डायव्हिंग प्रकल्प

मालवणच्या धर्तीवर मालगुंड किनारी स्कुबा डायव्हिंग प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून सर्व्हे करण्यात येणार आहे. मालगुंड किनाऱ्यापासून काही...

दहावी परीक्षेला प्रारंभ सीसीटीव्हीची नजर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (ता. २०) ते १८ मार्च या कालावधीत...

मिऱ्या गावात शिमगोत्सवास प्रारंभ…

कोकणचा सर्वांचा आवडता शिमगोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहराजवळील मिऱ्या गावात प्रथेप्रमाणे रविवारी (ता. १५) महाशिवरात्रीच्या दिवशी शिमगोत्सवाला प्रारंभ झाला. देवीच्या स्थानावरून पवित्र...

शिवरायांच्या जयघोषाने रत्नागिरी ‘शिवमय’

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ढोलताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालात शिवजयंतीच्या अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा प्रशासन आणि विविध...

सिंधुरत्न’च्या मुदतवाढीसाठी पाठपुरावा करा, अपर मुख्य सचिव सीमा व्यास

मालगुंडला प्राणीसंग्रहालय होतेय, ही अतिशय चांगली, मला आवडलेली कल्पना आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या रत्नागिरीत अधिकाऱ्यांनीही सौंदर्यपूर्ण दृष्टिकोनातून स्मार्ट सिटीची कामे करून भर घालावी, असे...

रत्नागिरीत जलवाहिनीला पुन्हा गळती…

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोट्यवधींच्या नवीन नळपाणी योजनेच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मारुती मंदिरसारख्या वर्दळीच्या परिसरात नवीन जलवाहिनीला दोन ठिकाणी मोठी गळती...

मुंबई – रत्नागिरी प्रवास सुसाट एप्रिलपासून सुरू होणार रो-रो सेवा

गेले अनेक दिवस चर्चेत असलेली आणि मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ६ महिन्यांपूर्वी ज्याची ट्रायल झाली ती बहुप्रतीक्षित मुंबई - कोकण...

जिल्ह्यात कमाल तापमानात वाढीची शक्यता

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आगामी काही दिवसांत तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, १२ फेब्रुवारीपासून पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात...

Latest news

- Advertisement -spot_img