- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

जिल्ह्यात आठ महिन्यांत ८९ बालमृत्यू…

विविध सरकारी आरोग्य योजना, कोट्यवधीचा खर्च, लसीकरण मोहीम आणि विशेष उपक्रम राबवूनही महाराष्ट्रात ४३ महिन्यांत नवजात बालकांचे मृत्यू होत आहेत. १ ते ५ वर्षांच्या...

परप्रांतीय फेरीवाल्यांना तळवडे गावात बंदी ग्रामसभेत निर्णय…

सरपंच गायत्री साळवी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ग्रामसभा झाली. या सभेमध्ये विकासकामांसह विविध विषयांवर चर्चा करताना मोकाट गुरे आणि परप्रांतीय फेरीवाले यांच्यासंबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात...

महावितरणमधील कंत्राटी कामगार कायम होणार

महावितरणमधील वीज कंत्राटी कामगारांना कायम करावे या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने २०१२ साली मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली...

मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी…

मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यात दररोज होणारी वाहतूक कोंडी आता नागरिकांसाठी एक मोठी डोकेदुखी बनली आहे. ठेकेदारांनी अर्धवट सोडलेली कामे आणि रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे यामुळे...

रत्नागिरीत तयार झाली आयएनएस ओल्ड विक्रांत जहाजाची प्रतिकृती

मिरजोळे पाटीलवाडी येथे दी मॉडेल क्राफ्टच्या टीमने अवघ्या 22 दिवसांत 35 फूट आकाराच्या 'आयएनएस ओल्ड विक्रांत' जहाजाची प्रतिकृती तयार केली आहे. दिल्ली रक्षा मंत्रालयाच्या...

हातखंबा नजीक अपघाताची मालिका सुरुच…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांचे काम केले अनेक वर्षे सुरू असून या कामामुळे हातखबा नजीक अनेक अपघात घडले असून त्यात काही जणांना जीवहीं गमवावा लागला आहे...

सहलीच्या हंगामाने एसटीला ‘सोन्याचे दिवस’

शालेय विद्यार्थ्यांसाठी वर्षाअखेर म्हणजे सहलीच हंगाम. या हंगामात जिल्ह्यातील एसटी बसला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्यात झालेल्या सर्वाधिक सहलीच्या आरक्षणामध्ये रत्नागिरी जिल्हा तिसरा आहे....

कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात मोठे बदल…

कोकणा रेल्वेच्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. या मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील काही दिवस हे बदल कायम...

बोर्ड परीक्षेचा ‘राजमार्ग’ आता व्हिडिओतून! कोकण-कोल्हापूर शिक्षण विभागाची निर्मिती

कोकण व कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाने संयुक्तपणे विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांद्वारे व्हिडिओ निर्मितीचा उपक्रम हाती घेतला आहे. बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे अचूकपणे लेखन कसे करावे, या विषयावर...

वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्ग राज्य शासन उभारणार; भूसंपादनाचे आदेश

अवघे कोकण ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो सोनेरी दिवस अखेर उजाडला आहे. बहुप्रतिक्षित वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग महाराष्ट्र सरकारमार्फत उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

Latest news

- Advertisement -spot_img