- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

ऑपरेशन मुस्कान यशस्वीः मुंबईतून पळविलेल्या मुलींना नेत्रावती एक्सप्रेसमधून घेतले ताब्यात

मुंबईतील वाकोला परिसरातून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना अवघ्या काही तासांत यश आले आहे. 'ऑपरेशन मुस्कान'...

जिल्हा परिषदेवर येऊ शकते शिवसेना-भाजपची सत्ता !

रत्नागिरी जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील ९ नगर पंचायतींसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सोमवारी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे. तत्पूर्वी जिल्ह्यात मोठ्या राजकीय उलथापालधीचे...

१ लाख ३७ हजार वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३७ हजार ५७१ वाहनांनी 'हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (एचएसआरपी) नंबरप्लेट बसवली आहे तर १४ हजार ३६४ जणांनी बुकिंग केले आहे. वाहनचालकांनी...

नाणीजक्षेत्री आजपासून श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्सवाला आरंभ

जगद्‌गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्याजी महाराजांचे उपास्य दैवत संतशिरोमणी गजानन महाराज यांचा प्रकटदिन आणि आद्य जगद्‌गुरु रामानंदाचार्य जयंती असा संयुक्त सोहळा श्री क्षेत्र नाणीज येथे शनिवार...

पोलिस दलातील १०८ रिक्तपदासाठी भरती

जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांसाठी अखेर भरती प्रक्रियेचे नियोजन पूर्ण झाले आहे. शुक्रवार (ता. १३) पासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील एकूण १०८...

संगमेश्वर वांद्री-देवरूख’ येथे ट्रक अडकला

वांद्री-आंबवली-देवरूख या अरुंद व डोंगराळ मार्गावर रात्रीच्या वेळेस सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. देवरूखहून आंबवलीमार्गे वांद्रीकडे येणारा एक...

डिजिटल शिक्षण, मोडक्या इमारती जिल्हा परिषदेच्या २२८ शाळांची अवस्था

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळांना 'डिजिटल झळाळी' प्राप्त झाली आहे. मात्र इमारतींची अवस्था सध्या बिकट झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे...

समुद्रातील शीतलहरींचा मासळीवर परिणाम मच्छीमार नौका माघारी

अरबी समुद्रात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वादळीवाऱ्यांच्या लहरींमुळे किनारपट्टीवरील मच्छीमारी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. खोल समुद्रातील पाणी गारठल्याने मासळी मिळेनाशी झाली असून, रत्नागिरीतील काही...

सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांना दिलासा…

एकीकडे सीटीईटी परीक्षा देणे बंधनकारक असताना दुसरीकडे निवडणूक आदेश प्राप्त झाल्यामुळे शिक्षकांपुढे गंभीर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार, टीईटी परीक्षा देणाऱ्या...

रत्नागिरीत कचऱ्याचे ढीग लागणे टळले…

रत्नागिरी पालिकेवर असलेल्या ३६ कोटी ८१ लाखांच्या बोजामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. स्वच्छता विभागाच्या ठेकेदारी पद्धतीवर घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार रखडल्याने त्यांनी काम...

Latest news

- Advertisement -spot_img