- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

डिजिटल शिक्षण, मोडक्या इमारती जिल्हा परिषदेच्या २२८ शाळांची अवस्था

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद शाळांना 'डिजिटल झळाळी' प्राप्त झाली आहे. मात्र इमारतींची अवस्था सध्या बिकट झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे...

समुद्रातील शीतलहरींचा मासळीवर परिणाम मच्छीमार नौका माघारी

अरबी समुद्रात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वादळीवाऱ्यांच्या लहरींमुळे किनारपट्टीवरील मच्छीमारी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. खोल समुद्रातील पाणी गारठल्याने मासळी मिळेनाशी झाली असून, रत्नागिरीतील काही...

सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांना दिलासा…

एकीकडे सीटीईटी परीक्षा देणे बंधनकारक असताना दुसरीकडे निवडणूक आदेश प्राप्त झाल्यामुळे शिक्षकांपुढे गंभीर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे शिक्षक संघटनांच्या मागणीनुसार, टीईटी परीक्षा देणाऱ्या...

रत्नागिरीत कचऱ्याचे ढीग लागणे टळले…

रत्नागिरी पालिकेवर असलेल्या ३६ कोटी ८१ लाखांच्या बोजामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. स्वच्छता विभागाच्या ठेकेदारी पद्धतीवर घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार रखडल्याने त्यांनी काम...

रिक्त खुर्ची, वाढलेली उत्सुकता रत्नागिरी पंचायत समिती

पंचायत समिती निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. प्रचार शिगेला पोहोचला आहे. नव्या सदस्यांची आणि सभापतींची आस या खुर्चीला लागली आहे. रत्नागिरी पंचायत समितीने सहा...

कृषी विद्यापीठाकडून आंबा बागांची पाहणी…

वातावरणातील बदलांचा हापूसवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून आंबा बागांची पाहणी केली जात आहे. या परिणामांचा उत्पादनावर दूरगामी परिणाम टाळण्यासाठी हे...

पावसमध्ये २११ गुरख्यांची नोंद…

पावस पंचक्रोशीत हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या राखणीकरिता स्थानिक कामगार उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नेपाळी गुरख्यांची मागणी वाढत आहे; परंतु...

रस्ता नाही तर मत नाही! संगमेश्वर संभाजीनगरवाडी वासीयांचा एल्गार

संगमेश्वर तालुक्यातील संभाजीनगरवाडीतील नागरिकांनी 'नो रोड, नो वोट'चा ठाम आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षांहून अधिक काळ लोटला, संविधान लागू होऊन दशकानुदशके...

रत्नागिरीतील ३५ किनाऱ्यांवर १७९ कासवांची घरटी !

कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम सुरू असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १७९ घरट्यांमधून १८...

खालगाव जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारांचा विजय पक्काः ना. उदय सामंत

रत्नागिरी तालुक्यासह करबुडे जिल्हा परिषद गटामध्ये व आताच्या खालगाव जिल्हा परिषद गटात भाजप शिवसेनेच्या काळात प्रचंड मोठी विकास कामे झालेली आहेत. आजही विकास कामे...

Latest news

- Advertisement -spot_img