- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

रिक्त खुर्ची, वाढलेली उत्सुकता रत्नागिरी पंचायत समिती

पंचायत समिती निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. प्रचार शिगेला पोहोचला आहे. नव्या सदस्यांची आणि सभापतींची आस या खुर्चीला लागली आहे. रत्नागिरी पंचायत समितीने सहा...

कृषी विद्यापीठाकडून आंबा बागांची पाहणी…

वातावरणातील बदलांचा हापूसवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून आंबा बागांची पाहणी केली जात आहे. या परिणामांचा उत्पादनावर दूरगामी परिणाम टाळण्यासाठी हे...

पावसमध्ये २११ गुरख्यांची नोंद…

पावस पंचक्रोशीत हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या राखणीकरिता स्थानिक कामगार उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नेपाळी गुरख्यांची मागणी वाढत आहे; परंतु...

रस्ता नाही तर मत नाही! संगमेश्वर संभाजीनगरवाडी वासीयांचा एल्गार

संगमेश्वर तालुक्यातील संभाजीनगरवाडीतील नागरिकांनी 'नो रोड, नो वोट'चा ठाम आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याला ७५ वर्षांहून अधिक काळ लोटला, संविधान लागू होऊन दशकानुदशके...

रत्नागिरीतील ३५ किनाऱ्यांवर १७९ कासवांची घरटी !

कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या विणीचा हंगाम सुरू असून, रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ समुद्रकिनाऱ्यांवर कासव संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १७९ घरट्यांमधून १८...

खालगाव जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारांचा विजय पक्काः ना. उदय सामंत

रत्नागिरी तालुक्यासह करबुडे जिल्हा परिषद गटामध्ये व आताच्या खालगाव जिल्हा परिषद गटात भाजप शिवसेनेच्या काळात प्रचंड मोठी विकास कामे झालेली आहेत. आजही विकास कामे...

साखरपा परिसरातील दोघांची ऑनलाईन फसवणूक

साखरपा परिसरात ऑनलाईन फसवणुकीच्या दोन घटना उघड झाल्या आहेत. मोबाईलला आलेली लिंक उघडल्यामुळे बँकेच्या खात्यातून पैसे गेल्याचे उघड झाले आहे. याबाबत दोन्ही तक्रारदारांनी बँकेत...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रत्नागिरी, चिपळूणमध्ये

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता. ३) रत्नागिरी...

लांजा नगरपंचायतीतून कुवे, पुरा वगळावे…

नगरपंचायत हद्दीतून कुवे आणि पुरा ही गावे वगळावीत यासाठी कुवे ग्रामस्थांनी नगरपंचायतीवर धडक दिली. नगरपंचायतीत सहभागी झाल्यापासून कुवे ग्रामस्थांचे नुकसानच अधिक होत आहे. घरपट्टी,...

हापूसच्या पहिल्या पेटीस १२ हजारांचा भाव…

रत्नागिरी तालुक्यातील निरूळ गावचे आंबा बागायतदार प्रदीप आंब्रे यांच्या आंबा बागेतील पहिली हापूस आंब्याची पेटी पुणे येथील मार्केटमध्ये पाठवण्यात आली. त्यांच्या पहिल्या तीन डझनच्या...

Latest news

- Advertisement -spot_img