- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

टीओडी मीटर वापरणाऱ्या वीज ग्राहकांना ९१ लाख ४८ हजाराची सवलत

महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी म ीटरच्या माध्यमातून दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपया सवलत देण्यात येत आहे. महाराष्ट्र विद्युत...

जिल्ह्यात 5 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 22 जानेवारी 2026 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 5 फेब्रुवारी 2026 रोजी 24 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम...

कोकणात वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर फळ गळ

वातावरणातील बदलांचा विपरीत परिणाम कोकणातील हापूस आंब्यावर होत असून यंदा उत्पादकांवर मोठे संकट ओढवले आहे. यंदा बागांमध्ये ९० टक्के मोहोर होता, पण थंडी नसल्याने...

कशेळीचा कनकादित्य १३०० वर्षांचा साक्षीदार

कशेळी येथील श्री कनकादित्य सूर्यमंदिर हे केवळ एक श्रद्धास्थान नसून ते कोकणातील सौरपंथाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असल्याचा शोध महाड येथील पुरातत्त्वशास्त्र अभ्यासक डॉ....

महायुतीतील जागावाटप समन्वयानेच ठरले : उदय सामंत

महायुतीतील जागावाटप हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण समन्वयाने ठरले आहे. या निवडणुकीत पक्षशिस्त पाळणे आणि एकमेकांवरील विश्वास टिकवून...

दोन दिवसांत पाच कोटींची उलाढाल पर्यटकांमुळे ‘अच्छे दिन’

प्रजासत्ताक दिनासह सलग तीन दिवसांच्या सुट्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला बूस्टर मिळाला आहे. मुंबई, पुण्यासह परराज्यातून हजारो पर्यटक कोकणच्या समुद्रकिनाऱ्यांवर दाखल झाले असून, केवळ...

एसटीतही दिव्यांग कार्डाची होणार पडताळणी

एसटी बसमध्ये प्रवाशाला विविध सवलती दिल्या जातात, ज्येष्ठ नागरिक महिला तसेच विद्यार्थ्यांसाठी अर्ध्या तिकिटासह सवलत दिली जाते असे, असतानाही काही जणांनी बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र...

माजी सैनिकांच्या विमा संरक्षणात वाढ भारतीय सैन्य, एसबीआयचा करार

भारतीय सैन्य आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्यातील महत्त्वपूर्ण सामंजस्य कराराचे (MoU) नूतनीकरण करण्यात आले असून, हा नवीन करार १५ जानेवारी २०२८ पर्यंत,...

सागरी किल्ले जैवविविधतेचे आश्रयस्थान ‘आसमंत’चे सर्वेक्षण

महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील ऐतिहासिक सागरी किल्ले केवळ पराक्रमाची साक्ष देणारे स्मारक नसून, ते जैवविविधतेचे महत्त्वाचे आश्रयस्थान असल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळा, हिवाळ्यात केलेल्या जैवविविधता...

रत्नागिरी पालिकेत चार कोटींचा शौचालय घोटाळा : तिवरेकर

रत्नागिरी पालिकेवर ४५ कोटींचा आर्थिक बोजा असताना पालिकेतील एक मोठा घोटाळा समोर आला आहे. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आणि भाजपचे नगरसेवक समीर तिवरेकर यांनी नगरपालिकेतील तब्बल...

Latest news

- Advertisement -spot_img