भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध सुधारण्याच्या दिशेने अनेक पातळ्यांवर सकारात्मक प्रयत्न सुरू झाले आहेत. तब्बल अडीच वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे एक पथक दिल्लीमध्ये आले...
गुरुवारी पहाटे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. पाच वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांना घेऊन जाणारा ट्रक पोलीसांनी थांबवून ड्रायव्हरकडे विचारपूस केली असता त्यानी तिथून पळून...