- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

रत्नागिरीतील अभ्युदयनगरमध्ये कॅमेरे, पिंजऱ्यांना बिबट्याची हुलकावणी

रत्नागिरी शहरातील अभ्युदयनगर आणि नरहर वसाहत, विश्वनगर परिसरात दहा दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेनंतर सतर्क झालेल्या वनविभागाने तातडीने ट्रॅप...

आमदार भैय्या सामंतांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत आजपासून अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धा

उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त ओपन अंडरआर्म टर्फ क्रिकेट स्पर्धेचा थरार ३...

१०८ रुग्णवाहिकेने अडीच लाख रुग्णांना दिला

जिल्ह्यातील दुर्गम भागातील रुग्णांपर्यंत पोहोचून तातडीचे उपचार मिळवून देणाऱ्या १०८ क्रमांकांच्या रुग्णवाहिकेने जिल्ह्यात गेल्या ११ वर्षात २ लाख ४८ हजार ८५९ लोकांचे प्राण वाचवले...

कोकण मार्गावर दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत करा

कोरोनाच्या संकटापासून मध्य रेल्वेने बंद केलेली कोकणवासियांच्या हक्काची दादर-रत्नागिरी पैसेंजर पूर्ववत करून कोकणवासियांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्यावतीने...

विक्रमी पर्यटक गोव्यापेक्षा कोकणला पसंती

निसर्गाचावरद हस्त लाभलेल्या कोकणच्या किनारपट्टीवर यंदा २०२५ च्या पर्यटन हंगामात पर्यटकांचा महापूर लोटल्याचे पाहायला मिळाले. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी...

चाफे गावचा तलाठी लाच घेताना जाळ्यात

खरेदी केलेल्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यामध्ये फेरफार करून नाव दाखल करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना चाफे सजाचा तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या...

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये कचरा संकलन केंद्रे

जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत कचरा संकलन आणि विलगीकरण केंद्र तयार करण्यात येत आहेत. या कचरा संकलन आणि विलगीकरण केंद्रांसाठी जिल्ह्यातील...

रत्नागिरी एमआयडीसीत दोन गटांत हाणामारी

शहरातील एमआयडीसी येथील एका शोरुमसमोर पैशाच्या देण्याघेण्यावरून हाणामारी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध परस्परविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुज्जमील अजिज पडवेकर (रा. धनजीनाका, बैलबाग, रत्नागिरी),...

वन्यप्राण्यांकडून उपद्रवाच्या ४२६ घटना

रत्नागिरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजापूर, लांजा, संगमेश्वर आणि रत्नागिरी या चार तालुक्यांमध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. २०२५ मध्ये वर्षभरात...

एमआयडीसीने ग्रामीण अर्थकारणाला ‘बूस्टर’

लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीनंतर गेल्या काही वर्षांत आजुबाजूच्या गावातील लोकांना जोड व्यवसायांमुळे उत्पन्नाचे साधन निर्माण झालेले आहे. परजिल्ह्यातून किंवा अन्य तालुक्यांतून कंपन्यांमध्ये नोकरीसाठी...

Latest news

- Advertisement -spot_img