- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

मोहोराचा बहर; पण फळधारणेत घट हापूसची स्थिती

पाऊस लांबल्यामुळे थंडी पडण्यास उशीर झाला; मात्र डिसेंबर महिन्यात किमान तापमानाचा कालावधी अधिक राहिल्यामुळे हापूस कलमांना दहापट अधिक मोहोर आला होता; परंतु अपेक्षित फळधारणा...

गणपतीपुळेत 70 हजार भाविकांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे मंगळवारी ६ जानेवारी रोजी नववर्षातील पहिला अंगारकी चतुर्थी पात्रोत्सव मोठ्या उत्साही, भक्तिमय वातावरणात शांततेत पार...

ऑटोरिक्षा भाडेवाढीचा प्रश्न ऐरणीवर रिक्षा संघटनेचे आरटीओ अधिकाऱ्यांना निवेदन

जिल्ह्यातील ऑटो रिक्षाचालक-मालकांची वाढती आर्थिक कोंडी, महागाईचा वाढता फास आणि शासनाच्या धोरणात्मक दुर्लक्षामुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आहे. ऑटो रिक्षाभाडे दरपत्रकात तातडीने सुधारणा करण्यात यावी....

संगमेश्वरमध्ये मोबाईल टॉवर साहित्य चोरीचा पर्दाफाश

संगमेश्वर तालुक्यातील सप्तेश्वर रोडवरील आयडिया कंपनीच्या म ोबाईल टॉवरवरून महागडे साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न संगमेश्वर पोलिसांनी वेळीच हाणून पाडत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे....

नोकरीच्या आमिषाने ११ लाखांचा गंडा महिलेसह तिघांवर गुन्हा

तालुक्यातील करबुडे-मासेबाव येथील तरुण रिक्षा मेकॅनिकची आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ११ लाख ३९ हजार ५११ रुपयांची फसवणूक केली. याबाबत तीन संशयितांविरुद्ध ग्रामीण...

संगमेश्वरमधे बिबट्या जेरबंद; पण आजाराने मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी गावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्यात जेरबंद केले. बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होताच ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या बिबट्याची...

वकिलाच्या घरातून ७ लाखांचा ऐवज पळविला कोंडगावात घरफोडी

पुण्यात वकिली व्यवसाय करणाऱ्या व मूळ गाव कोंडगाव केतकर गल्ली (ता. संगमेश्वर) येथील वकिलाच्या घरात चोरट्याने घरफोडी केली. घराचा मुख्य दरवाजा तोडून सोन्याचे दागिने,...

आठ दिवसांत उत्तर न दिल्यास साखळी उपोषण, थिबाराजा संघर्ष समितीचा इशारा

थिबा राजाकालीन बुद्धविहारासाठी आरक्षित असलेल्या १७.५० गुंठे जागेवर सुरू असलेले कम्युनिटी सेंटरचे बांधकाम तत्काळ रद्द करण्यात यावे, तसेच ही संपूर्ण आरक्षित जागा बौद्ध समाजाच्या...

मिरजोळे जि. प. गटात ठाकरे पक्षाला मोठा धक्का

मिरजोळे जि. प. गटात शिवसेना ठाकरे पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. पक्षातील ३ सक्रीय पदाधिकाऱ्यांनी अचानक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली...

रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांचे होणार रक्षण…

कोकण किनारपट्टीला सातत्याने बसणारा चक्रीवादळाचा तडाखा आणि समुद्राच्या उधाणामुळे होणारी जमिनीची धूप रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. कोकण आपत्ती निवारण योजनेंतर्गत रत्नागिरी...

Latest news

- Advertisement -spot_img