- Advertisement -spot_img

CATEGORY

Ratnagiri

एमआयडीसीचे पाणी अखेर पूर्ववत…

हरचिरी येथून एमआयडीसी आणि मिऱ्या-शिरगावसह काही गावांना पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी टेंब्ये पूल येथे फुटल्याने तीन ते चार दिवस या परिसरात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण...

महामार्गावरील बावनदी पुलाचे काम रामभरोसे

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बावनदी येथील पुलाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे; मात्र हे काम करत असताना कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या नियमांना पूर्णपणे हरताळ फासला गेल्याचे चित्र दिसत...

रत्नागिरी -कोकण रेल्वेची विनातिकीट प्रवाशांवर धडक कारवाई

कोकण रेल्वेमार्गावर विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. डिसेंबर २०२५ या एकाच महिन्यात रेल्वेने ४३...

देवरूखातील विकासकामांना निधी द्या निकम यांना निवेदन

देवरूख शहराचा कायापालट घडवून आणण्यासाठी आवश्यक विकासकामांसाठी निधी द्या, अशी मागणी देवरूख नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शहरातील पायाभूत सुविधा,...

गावडेआंबेरेत दुचाकीस्वारावर बिबट्याची झडप

रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे बिर्जेवाडी येथे एका तरुणावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. तेजोमय जगदीप...

ई-केवायसीतील तांत्रिक चूक लाडक्या बहिणींना भोवली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र असूनही केवळ ई-केवायसी करताना झालेल्या तांत्रिक चुकीमुळे महिलांना नोव्हेंबर २०२५चा हप्ता मिळालेला नाही. अनावधानाने हो ऐवजी नाही, असा...

रत्नागिरी शहरातील कचराडेपोला आग परिसरात धुराचे लोट

शहरातील साळवी स्टॉप येथील कचराडेपोला आज अचानक मोठी आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट उसळत होते, नागरिकांना दुर्गंधी आणि श्वसनाचा त्रास सहन...

‘एलटीटी-करमाळी १२ फेब्रुवारीपर्यंत धावणार कोकण रेल्वे

कोकणात येणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या कमी असल्याची खंत प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक विशेष रेल्वेगाड्याही काही मर्यादित कालावधीसाठी चालवण्यात येतात. त्यामुळे कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या...

‘श्री रत्नागिरीचा महागणपती’ माघी गणेशोत्सव २२ पासून सुरवात

सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने 'श्री रत्नागिरीचा महागणपती' माघी गणेशोत्सव येत्या २२ जानेवारीपासून साजरा केला जाणार आहे. उत्सवात दररोज धार्मिक विधी, भजन-कीर्तन,...

रत्नागिरी पालिकेची आर्थिक कोंडी ४३ कोटींचा बोजा

रत्नागिरी पालिकेवर शिवसेना-भाजपची सत्ता स्थापन झाल्यानंतर पालिकेच्या लोकनियुक्त कारभाराला सुरुवात झाली आहे; परंतु सत्ताधाऱ्यांची विकासकामे करताना आर्थिक कोंडी झाली आहे. पालिकेला सध्या शासनाकडून ४३...

Latest news

- Advertisement -spot_img