भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना काल मनुका ओव्हल मैदानावर खेळवला गेला. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली...
सिडनीत झालेल्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने स्टीव्हन स्मिथच्या शतकाच्या बळावर ३८९ रन्सची खेळी केली. टीम इंडियाने प्रत्युतर देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा ३३८ रन्स पर्यंतच...