- Advertisement -spot_img

CATEGORY

Lifestyle

सर्वत्र वसंतपंचमी उत्साहात साजरी

भारतामध्ये साधारणत: मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होते, या काळात येणारा वसंत पंचमी हा सण आहे. वसंत पंचमीलाच श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असे संबोधले जाते....

टेक्नोसेव्ही – बदल स्वीकारणे काळाची गरज

बदलत्या जीवन शैलीमुळे तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. परंतु माणसाने मानवतेच्या दृष्टीने जगणे तितकेच महत्वाचे आहे. सुसंस्कारित माणूस बनून संगणकाचा वापर करणे. संगणक वापरामुळे व्यावहारिक...

निरोगी आरोग्याचा कानमंत्र – चालणे

चालणे हा व्यायामातील सर्वोत्तम प्रकार आहे. कारण त्यासाठी कुठल्याही साधनांची गरज नाही. रोज पाच किलोमीटर चालल्यास आयुष्यात तुम्ही कायम निरोगी राहाल. चालण्याचा महत्त्वाचा फायदा...

जागतिक पुरुष दिन

ज्याप्रमाणे महिला दिन साजरा केला जातो त्याचप्रमाणे जगभरात १९ नोव्हेंबर हा दिवस जागतिक पुरुष दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक पुरुष दिवसाची संकल्पना ही...

कोरोना आणि मानसिक स्वास्थ्य !

काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने सगळ्यांना घरातचं राहावे लागत आहे. वर्क फ्रॉम होम लाच सर्वांनी पसंती दिल्याने घरातचं राहून आपापली कामे...

नारळाचे खोबरे आणि खोबरेल तेलाचे आयुर्वेदातील महत्व

भारतामध्ये विविध प्रकारांमध्ये नारळाचा किंवा खोबऱ्यापासून काढलेल्या तेलाचे फायदे आहेत. आयुर्वेदातही त्याचा विशेष उल्लेख केला गेलेला आहे. खोबऱ्याचे तेल त्वचेसाठी नैसर्गिक मॉयश्चरायझर म्हणून काम...

महाराष्ट्राचे महावस्त्र असणारया पैठणीवर अवतरणार पोपट, सिंह आणि कोल्हा !

येवला आणि सुंदर नक्षीकाम केलेली पैठणी यांचे विशेष जवळचे नाते आहे. महाराष्ट्राची शान असलेली पैठणीला साड्यांची महाराणी असे संबोधले जाते. भारतामध्ये सणासुदीच्या काळामध्ये पैठणी...

वसुबारसच महत्व काय ?

वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. आजच्या दिवसापासूनचं खर तर दिवाळीला सुरुवात होते. वसुबारस म्हणजे गाई गुरे यांची विधिवत पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो....

आला हिंवाळा, तब्ब्येत सांभाळा !

शिशिर ऋतूचे आगमन आणि त्याबरोबर येणारे चांगले वाईट अनुभव आज आपण या सदरात बघणार आहोत. हिंवाळा म्हटला कि प्रथम सर्वाना आठवते ती गुलाबी आणि...

स्थूलता – एक गंभीर समस्या

ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा. शरीरामध्ये अति जास्त प्रमाणत उष्मांक सेवन होऊन जर त्याचा योग्य वेळी निचरा झाला नाही तर त्याचे रुपांतर चरबीत होते. चरबीच्या पेशी...

Latest news

- Advertisement -spot_img