- Advertisement -spot_img

CATEGORY

Maharashtra News

कार्तिकी एकादशीही आषाढी एकादशी प्रमाणेच प्रतीकात्मक पद्धतीने साजरी

२०२० सालच्या सुरुवातीपासूनच कोरोना सारख्या महाभयंकर व्हायरसने अख्ख्या जगाला विळखा घातला आहे. त्यामध्ये जीवित हानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे गेले काही महिने फक्त...

वाढीव वीज बिलाबाबत मनसे पुकारणार महाराष्ट्र बंदची हाक

मागील काही महिने कोरोनाच्या महामारीशी सर्व देश लढत आहे. या कोरोंच्या काळामध्ये बर्याच प्रमाणात बेरोजगारी वाढली असल्याचे निदर्शनांत आले आहे. कित्येक जणांच्या नोकर्या गेल्या,...

पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये २ भारतीय जवान शहीद

कोल्हापूरमधील बहिरेवाडी या गावाचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे आणि नागपूरमधील काटोल तालुक्यातील भूषण सतई या महाराष्ट्राच्या जवानांना वीरमरण आले आहे. जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टर आणि गुरेझ...

मोठमोठ्या देवस्थानांमध्ये अजूनही फक्त ऑनलाईन पास धारकांनाच प्रवेश

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे शासकीय नियमांच्या अखत्यारीत उघडण्यात आली. मागील काही महिने सर्वत्र सुरु असलेला कोरोन व्हायरस च्या संसर्गामुळे सगळीकडे विशेष...

ऐन दिवाळीमध्ये अचानक दक्षिण मध्य रेल्वेसेवा बंद करण्याचा निर्णय

सणासुदीच्या काळामध्ये बाहेरगावी असणारे लोक आपापल्या घरी परततात. परंतु ऐन सणाच्या धामधुमीत सुरु केलेल्या विशेष रेलवे गाड्या अचानक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला...

गुलाबापासून पिंक वाईन बनवण्यात पुण्याच्या जयश्री यादवांना यश

पूर्वी आपण रेड वाईन आणि व्हाईट वाईन हे प्रकार पहिले आहेत. आत्ता वाईन प्रेमींसाठी एक खुशखबर असून गुलाबाच्या फुलांपासून तयार करण्यात आलेली वाईन असा...

एस.टी कर्मचाऱ्यांना १ महिन्याचा पगार आणि बोनस दिवाळीपूर्वीच

मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाचे थैमान घातले असून त्याचा सगळ्याच लहान ते मोठ्या गोष्टीवर विपरीत परिणाम झालेला जाणवत आहे. त्यातीलचं एक महत्वाचा चर्चेत असलेला विषय...

दिवाळीनंतर शाळा ?

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ठिकाणे, पर्यटन स्थळे,  खाजगी वाहने, रेल्वे इ. गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती. गेले ७...

महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतर मंदिरे उघडण्याची शक्यता

मार्च महिन्या पासून सुरु असलेल्या कोरोना संक्रमण काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रा मधील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते....

Shree Swami Samarth श्री स्वामी समर्थ – कलियुगातील दत्तावतार !

भगवान श्रीकृष्णांनी श्रीमदभगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे भूतलावर जेव्हा अधर्म, अनीती यांचं प्राबल्य वाढतं, अनाचार माजतो त्यावेळी धर्माच्या रक्षणासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागतो! श्री...

Latest news

- Advertisement -spot_img