- Advertisement -spot_img

CATEGORY

India News

टाटा उद्योग समूहाकडून देशाला कोरोना काळात देखील मदत

देशावर ओढवलेल्या कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी टाटा उद्योग समूहाकडून उचलण्यात आलेलं हे पाऊल पाहता सर्व स्तरातून त्यांच्या या निर्णयाची प्रशंसा केली जात आहे....

कुंभमेळा समाप्ती करा- पंतप्रधानांची विनंती

हरिद्वार येथे कुंभमेळ्यातील गर्दी आणि रोजचे वाढणारे कोरोनाचे रुग्ण लक्षात घेता या कुंभमेळ्याची सांगता करावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाडा परिषदेकडे केली आहे....

देशात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवडयावर उपाययोजना

केंद्र सरकारने कोरोनाच्या उपचारामध्ये अॅन्टी व्हायरल म्हणून उपयोगी पडणाऱ्या रेमडेसिवीरचे उत्पादन आता दुप्पट करण्याची परवानगी औषधं कंपन्यांना दिलेली आहे. त्यामुळे सध्या प्रत्येक महिन्यात होणाऱ्या...

भारताचे 24 वे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र

सुशील चंद्र यांनी आज भारताचे 24 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचा कार्यकाळ संपल्याने ते 12...

१४ एप्रिल – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदाही गर्दी न करता घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करावं...

महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत कडक निर्बंध

दिल्लीमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या जलद गतीने वाढत आहे. शुक्रवारी सकाळची आकडेवारी लक्षात घेता दिल्लीमध्ये एकाच दिवसात 7,437 कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे तर 24 जणांचा मृत्यू...

पंतप्रधानांचे लसीकरण उत्सव साजरा करण्याचे आवाहन

देशात कोरोनाग्रस्त रुग्णसंख्यमध्ये सातत्याने वाढत होत चालली आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्यासोबत बैठक घेतली असून यावेळेला संपूर्ण लॉकडाउनची आवश्यकता नाही,...

हरिद्वार कुंभ ठरू शकतो कोरोना सुपर स्प्रेडर

देशामध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाच्या संख्येमुळे हरिद्वारमधील कुंभामेळ्यातील भाविकांच्या होणार्या अलोट गर्दीमुळे चिंतेत भर पडली आहे. एक एप्रिलपासून सुरु झालेल्या कुंभात पहिल्या दिवशी सुमारे दोन...

देशाच्या सरन्यायाधीश पदी न्यायमूर्ती एनव्ही रमणा

देशाच्या सरन्यायाधीश पदी न्यायमूर्ती एनव्ही रमणा यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 24 मार्चला एवव्ही रमणा यांच्या नावाची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी...

भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार मैत्रीपूर्ण लष्कर युद्धसराव

भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे संबंध सुधारण्याच्या दिशेने अनेक पातळ्यांवर सकारात्मक प्रयत्न सुरू झाले आहेत. तब्बल अडीच वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे एक पथक दिल्लीमध्ये आले...

Latest news

- Advertisement -spot_img